उज्जैनपूरी येथे रोकडोबा महाराज यात्रेनिमित्त श्याम महाराज मुळे यांचे दरवर्षीप्रमाणे श्रीमंत भागवत कथेचे आयोजन.
जालना / प्रतिनिधी :- जिल्ह्यातील बदनापुर उज्जैनपुरी येथे दरवर्षी प्रमाणे श्री रोकडोबा महाराज यात्रे निमित्त 21 मार्च ते 27 मार्च पर्यंत शाम महाराज मुळे याचे हे पहिल्या 9 वर्षांपासुन उज्जैनपुरी
गावकऱ्यांकडून एक रुपयाची देणगी न घेता ब्राह्मणाना सायंकाळी 7 दिवस भोजन देऊन श्रीमद् भागवत कथा केली या गावची कथा सांगायची ठरली तर फार मोठी आहेत रोकडोबा महाराज कुठलाही नवस आसु तो पूर्ण होतो या गावातून जिल्हाधिकारी पासून तर शिपायापर्यंत शासकीय पदापर्यंत पोहोचले छोट्या कार्यकरत्या पासून तर राष्ट्रीय महामंत्र पर्यंत पोहोचले विद्यार्थ्यांना शिक्षक डाॅक्टर ,ईजिनियर, या गावातूनच दिले थोडक्यात सांगायचे ठरले तर कुठलाही भाविक गाव सोडून गेला तर परत यात्रेनिमित्त गावात येतो औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी पिराजी सोरमारे जाफराबाद चे पीएसआय घुगे साहेब काँग्रेसचे कल्याण दळे अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे भाकवतकार शाम शाम महाराज मुळे पंचायत समिती चे सभापती बिटी शिंदे प्राध्यपक राम भाले सर या गावातून मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले या गावात अठरापगड जाती धर्माचे गाव आहे सात दिवस कोणी मासारी खाणार नाही देणगी सांगायचं ठरलं तर एक माणसाला शंभर रुपये रात्री जन्माला कधी आला तर शंभर रुपये येऊन देतो घरात दहा माणसाकडे असेल तर हजार रुपये होते देणगीसाठी गावकरी घरा पर्यत जाणार नाही स्वतःहून मंदिरापर्यंत पोहोचते सात दिवस श्रीमद् भागवत कथा किर्तन भजन विविध कार्यक्रम पार पडतात 27 मार्च रोजी सकाळी सात वाजता दिंडी निघते रोकडोबा महाराज मंदिर महादेव मंदिर मारुती मंदिर रोकडोबा महाराज प्रर्तत निघते सकाळी आठ वाजता वाणी समाज ब्राह्मण समाज यांना शिदा दिल्यात जातो दहा वाजता श्रीमद् भागवत कथा सुरुवात होते एक वाजता समाप्त होते बारा वाजता प्रदिप महाराज मुळे बबन महाराज मुळे अशोक पाटणकर दिलीप महाराज मुळे याच्या हे रोकडोबा महाराजांना नेवध्या दिल्या जातो दोन वाजता सर्व गावकरी मंडळ कडून जिल्हा परिषद शाळेवर महाप्रसादाचे आयोजन केले जाते चार वाजता ब्राह्मण समाजाचा नवस निघतो रात्री आठ वाजता प्रदिप महाराज मुळे बबन महाराज मुळे डिलीप मुळे लक्ष्मण मुळे सुरेश मुळे कैलास मुळे विलास मुळे ब्राह्मण याना ब्राह्मण म्हणुन हार घालुन ब्राह्मणा रोकडोबा महाराजांच्या वाजीत गाजीत मंदिरापर्यंत गेले होते तिथून पुढे नाटक सुरु होते सकाळी पाच वाजता आई भवानी सोग निघते रोकडोबा महाराज मंदिर घुगे गल्ली पंचायत समिती मारुती मंदिर ब्राह्मण गल्ली वाणी गल्ली रोकडोबा महाराजाला परत आई भवानीचे सोंग निल्या जाते तिथून जत्रेला सुरवात होते पुढे घेतला सुरुवात होते
जालना / प्रतिनिधी :- जिल्ह्यातील बदनापुर उज्जैनपुरी येथे दरवर्षी प्रमाणे श्री रोकडोबा महाराज यात्रे निमित्त 21 मार्च ते 27 मार्च पर्यंत शाम महाराज मुळे याचे हे पहिल्या 9 वर्षांपासुन उज्जैनपुरी
गावकऱ्यांकडून एक रुपयाची देणगी न घेता ब्राह्मणाना सायंकाळी 7 दिवस भोजन देऊन श्रीमद् भागवत कथा केली या गावची कथा सांगायची ठरली तर फार मोठी आहेत रोकडोबा महाराज कुठलाही नवस आसु तो पूर्ण होतो या गावातून जिल्हाधिकारी पासून तर शिपायापर्यंत शासकीय पदापर्यंत पोहोचले छोट्या कार्यकरत्या पासून तर राष्ट्रीय महामंत्र पर्यंत पोहोचले विद्यार्थ्यांना शिक्षक डाॅक्टर ,ईजिनियर, या गावातूनच दिले थोडक्यात सांगायचे ठरले तर कुठलाही भाविक गाव सोडून गेला तर परत यात्रेनिमित्त गावात येतो औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी पिराजी सोरमारे जाफराबाद चे पीएसआय घुगे साहेब काँग्रेसचे कल्याण दळे अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे भाकवतकार शाम शाम महाराज मुळे पंचायत समिती चे सभापती बिटी शिंदे प्राध्यपक राम भाले सर या गावातून मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले या गावात अठरापगड जाती धर्माचे गाव आहे सात दिवस कोणी मासारी खाणार नाही देणगी सांगायचं ठरलं तर एक माणसाला शंभर रुपये रात्री जन्माला कधी आला तर शंभर रुपये येऊन देतो घरात दहा माणसाकडे असेल तर हजार रुपये होते देणगीसाठी गावकरी घरा पर्यत जाणार नाही स्वतःहून मंदिरापर्यंत पोहोचते सात दिवस श्रीमद् भागवत कथा किर्तन भजन विविध कार्यक्रम पार पडतात 27 मार्च रोजी सकाळी सात वाजता दिंडी निघते रोकडोबा महाराज मंदिर महादेव मंदिर मारुती मंदिर रोकडोबा महाराज प्रर्तत निघते सकाळी आठ वाजता वाणी समाज ब्राह्मण समाज यांना शिदा दिल्यात जातो दहा वाजता श्रीमद् भागवत कथा सुरुवात होते एक वाजता समाप्त होते बारा वाजता प्रदिप महाराज मुळे बबन महाराज मुळे अशोक पाटणकर दिलीप महाराज मुळे याच्या हे रोकडोबा महाराजांना नेवध्या दिल्या जातो दोन वाजता सर्व गावकरी मंडळ कडून जिल्हा परिषद शाळेवर महाप्रसादाचे आयोजन केले जाते चार वाजता ब्राह्मण समाजाचा नवस निघतो रात्री आठ वाजता प्रदिप महाराज मुळे बबन महाराज मुळे डिलीप मुळे लक्ष्मण मुळे सुरेश मुळे कैलास मुळे विलास मुळे ब्राह्मण याना ब्राह्मण म्हणुन हार घालुन ब्राह्मणा रोकडोबा महाराजांच्या वाजीत गाजीत मंदिरापर्यंत गेले होते तिथून पुढे नाटक सुरु होते सकाळी पाच वाजता आई भवानी सोग निघते रोकडोबा महाराज मंदिर घुगे गल्ली पंचायत समिती मारुती मंदिर ब्राह्मण गल्ली वाणी गल्ली रोकडोबा महाराजाला परत आई भवानीचे सोंग निल्या जाते तिथून जत्रेला सुरवात होते पुढे घेतला सुरुवात होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा