शुक्रवार, ६ मार्च, २०२०

गोपाल भैय्या चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने गैबीनगर तांङा येथे शालेय साहीत्यासह विविध सामाजीक उपक्रम संपन्न.
प्रतिनिधी | जातेगाव गेवराई राक्षसभुवन तलवाङा चिंचोली कुंभारपिंपळगाव गोळेगाव ढालेगाव काठोङ्यासह विविध ठिकाणी गोपाल भैय्या चव्हाण सन्मानीत .
  गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील भुमीपुञ राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे संस्थापक अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि 3 / 3/2020 रोजी रयत संघटनेचे बीङ जि अध्यक्ष सुनिल ठोसर यांच्याकङुन गेवराई तालुक्यातील राक्षसभुनजवळील गैबीनगर तांङा येथे शालेय साहीत्यासह विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात आले नंतर राक्षसभुवन येथे  शनिदेव अभिषेक करण्यात आला  यावेळी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण पञकार सखाराम शिंदे अशोक तौर रुद्र घोलप सरपंच  संजय चव्हाण मुख्याध्यापक शेख सर शालेय समिती अध्यक्ष  शामराव आङे  हरिश आरबङ  ङाॅ भिमराव आङे  गणेश करपे सह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

गेवराई घणसावंगी माजलगाव तालुक्यातील विविध ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला
 सोशल मिङया व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एस एम एस आणी मोबाईल द्वारे शुभेच्छा कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार, सभापती प्र बाळासाहेब मस्के,  माजी नगराध्यक्ष महेश आण्णा दाभाङे, मनसे जि अध्यक्ष राजेंद्र भैय्या मोटे, जि प सदस्य पांङुरंग थङके, प स स सदस्य शाम आबा कुंङ, सिद्धार्थ नरवङे, सरपंच रमेश कवङे ,उपसरपंच रामेश्वर पवार, मुख्याध्यापक पंङीत सर  ,ङाॅ आर आर दादा  राठोङ,  ङाॅ रत्नाकर चव्हाण, ङाॅ जिवन आण्णा राठोङ, ङाॅ रामेश्वर चव्हाण , मा उपसरपंच सय्याजी पवार ,मा सरपंच अशोक खरात सरपंच अरुन दादा तौर, मा उपसरपंच धिरज आर्दङ, सरपंच रोहिदास चव्हाण, मा सरपंच गणेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मिठ्ठु आंधळे आर आर आबा, दिलीप झेङे कलाकार अमोल धोगङे   सह पञकार शिक्षक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी शेतकरी यानी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांच्यावर  शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
 होळी व धुलीवंदन सणानिमित्त 10 मार्च रोजी मद्य बंद राहील
                     जालना जिल्हाधिकारी यांचा आदेश.
  जालना (प्रतिनिधी) :-  शहरात व जिल्ह्यात दि.9 ते 10 मार्च 2020
रोजी होळी व धुलीवंदन सण साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यामध्ये दि.10 मार्च 2020 रोजी धुलीवंदनाच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद राहणार असून जिल्ह्यामध्ये मुंबई दारुबंदी कायदा, 1949 च्या कलम (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य अनुज्ञप्तांचे व्यवहार मद्य विक्री बंद राहील यांची नोंद घ्यावी  असे जिल्हाधिकारी जालना यांनी कळविले आहे.
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव.
गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील कित्येक वर्षांपासून औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेचे सरकार आल्यानंतर या मागणीने जोर धरला आहे. त्यापूर्वी औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी राजे महाराज करण्यात आले याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली .
आज कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचं नाव हे बदलून छत्रपती संभाजी राजे महाराज विमानतळ असे झाले.
जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम स्टील कंपनीत अपघात 3 कामगार जाळून ठार अन्य नऊ कामगार गंभीर जखमी
जालना (प्रतिनिधी) :- जालना शहरातील चंदनझिरा एमआयडीसीतील ओम साईराम स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी 04 वाजता 12 कामगार
भट्टीजवळ काम करत असताना हि घटना घडली.या घटना संदर्भात अधिक माहिती अशी की, एमआयडीसी मधील ओम साईराम स्टील कंपनीत दु.4 वाजेच्या दरम्यान भट्टीजवळ 12 कामगार काम करत असतांना गुरुवारी दुपारी भट्टीतील तप्त लोहरस एका बकीटि मधुन क्रेन द्वारे नेत आसताना भट्टीतील तप्त लोहरस कामगाराचा अगावर पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात तानत्रिक बिघाडामुळे ती बकेट क्रेनमधुन खाली पडल्या ने खाली काम करणाऱ्या कामगारांच्या आगावर भट्टीतील तप्त लोहरस पडुन यात 3 कामगाराचा भाजुन जागीच मुत्यु झाला आहे.अन्य 9 जन गंभीर जखमी झाले असुन त्याना समान्य रुग्णालयात उपचारासाठी हालवित होते व त्या नतर येथुन काहीना औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान ठार झालेल्यांची नावे मात्र अजुनपर्यंत समोर आली नसून ठार झालेल्यांमध्ये इतर राज्यातील कामगारांचा समावेश असल्याचे कळते. मृत मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान या दुर्देवी घटनेनंतर परिसरात तणाव वाढू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...