शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०


           3 मेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्रीचे व्यवहार बंद
जालना, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करत जालना जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी आणि विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार     दि. 3 मे, 2020 पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...