सोमवार, ३० मार्च, २०२०


कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये अवैद्य वाळूचा उपसा सुरू शासनाचे दुर्लक्ष.
वंचित बहुजन आघडीचे तालुका उपाध्यक्ष विनोद मगरे यांचा
 वतीने कार्यवाही करण्याची मागणी.
बदनापूर प्रतिनिधी :- कोरोना विषाणु मुळे 
भारता मध्ये लॉक डाऊन मुळे संपुर्ण भारतात काम काज बंद झाले. कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन बंदोबस्तात गुंतले आहे.कारखाने बंद,आठवडी बाजार बंद, कलम 144 असल्याने काम बंद आहे .पण लोक काऊन बंद काळात या संधीचा फायदा उठवत देवगांव कुसळी येथील दुधना नदी चा काही उफसा थाबत नाही कोरोना व्ह्यारस्मुळे सर्व कामकाज बंद ठेण्यात आलेले आहे व अवैध काम चालू आहे तरी   तहसीलदार व महसुल अधिकारी यांनी थोड़ लक्ष्य देण्यात यावे.व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघडीचे तालुका उपाध्यक्ष विनोद मगरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...