अंबड़ शहरात कोरोनामुळे नाहीतर भूकेपाई जीव जाईल.
हातमजूरी व गोरगरीबांच्या भावना?
अंबड/प्रतिनिधि : अरविंद शिरगोळे : पहिला जनता कर्फ्यू, संचारबंदी, लॉक डाऊनमुळे नागरिकांना घरा बाहेर
कामाला जाता येत नाही तसेच हातमजूरीकरांना हातावर पोट असणाऱ्या कामगार या घानेरड्या कोरोनामुळे नव्हे तर त्या भूकबळी जान्याची दाट शक्यता आढळून येत आहे. संचार बंदी असल्यावर कामावर जाता येत नाही तर रस्त्यावर नागरिकांना फिरता येत नाही. ना पैसा पाणी घरात येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या नाही तर या भूकेपाई जीव जातो की काय ? अशी भिती या अंबडवशियामधे दिसून येत आहे कारण 21 लॉक डाऊन चा इशारा तर आलाच पन कामगार एक एक दिवस आननार तरी काय? आणि खानार तरी काय? अंबड़ मधील वस्ति, बेरोजगार, हातमंजूरी, या भूकेपाई बळी पडण्याची शक्यता दिसून येत आहे. अंबड़ शहरातील या ग्रामीण भागातील हजारोच्या संखेने हातावर पोट भरून जगनारे कामगारवर्ग व भिकारी वास्तव्यस आहेत. या लॉक डाऊन मुळे त्यांच्यावर आज उपसमारी ची वेळ आली आहे. परिसरातील काही दान शुर यक्ति, पोलिस, पत्रकार, व राजकारणी हे अशा हातावर पोट असणाऱ्या कामगारांना व भिकारी, या गरीबांना मदत मिळत आहे. परंतु काही ठिकाणी मदत मिळत नसल्याने उपाशिपोटी रहावे लागत असल्याचे चित्र या अंबड़ शहरात दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा