बुधवार, १ एप्रिल, २०२०


*ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे देवगवात घाणीचे साम्राज्य*
*बदनापूर प्रतिनिधी:* ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे देवगवात घाणीचे साम्राज्य देवगाव गावामध्ये गेल्या सहा 
महिन्यांपासून गावातील पाण्याच्या टाकीच्या बाजूला खड्डे दूषित पाण्याने पाणी साचले आहे त्याठिकाणी गावातील पाईप लाईन फुटलीली आहे आणि तेच पाणी गावातील लोकांना प्यायला मिळते.व दूषित पाण्याने गावतील नागरिक आजारी पडत आहे.त्याचवेळेस कोरोना विषाणूची साथ चालू आहे .डेंग्यू ची आजार होण्याची शक्यता आहे.अशावेळेस नागरिकांची परेशाणी होत आहे.तरी ग्रामपंचायत  ने लवकरात लवकर पाइपलाइन दुरुस्त करावे अशी मागणी विनोद मगरे(भावी सरपंच)यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...