रविवार, २६ एप्रिल, २०२०


    अन्नधान्याच्या तक्रारींच्या निरसनासाठी भरारी पथक गठित

जालना,प्रतिनिधी:- स्वस्तधान्य दुकानदारांबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने अन्नधान्याबाबत होणाऱ्य गैरव्यवहाराबाबतच्या 
या पथकाचे प्रमुख म्हणुन संतोष बनकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नियुक्ती केली असुन त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9689001149, सदस्य म्हणून तपासणी अधिकारी  पी.सी. उघडे-9422226748, पुरवठा निरीक्षक जी.एस. मोरे-9763740430, पुरवठा निरीक्षक आर.एम. निहाळ-9422721526 यांचा समावेश असल्याचे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहेत क्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक गठित करण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...