अंबड़/अरविंद शिरगोळे: कोरोना विषाणु ने तर जगभरात खळबळ झाली आहे. त्यातली त्यात लॉक डाऊन संचारबंदी अंबड़ तालुक्यातील वाडी शिरढोण येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून पानीचे प्रश्न होत आहे ग्रामपंचयत
निश्काळजीपनाचे कळस,प्रशासन ही गंभीर नाही व सरपंच शफीक पटेल याची दखल न घेता दुर्लक्ष केले आहे. यात गावकारी बांधव एक हंडा पाणी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत. तरी गावकारी व भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू घुले,अनिल जमधडे,संदीप उघडे, यांनी प्रशासनाला वेळो वेळी कल्पना, नवेदन दिलेले असून तरी ही यावर अद्याप कुठलीही निर्णय घेतला गेलेला नाही.याची दखल लवकर लवकर घेण्यात यावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू घुले व इतर कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे.
निश्काळजीपनाचे कळस,प्रशासन ही गंभीर नाही व सरपंच शफीक पटेल याची दखल न घेता दुर्लक्ष केले आहे. यात गावकारी बांधव एक हंडा पाणी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत. तरी गावकारी व भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू घुले,अनिल जमधडे,संदीप उघडे, यांनी प्रशासनाला वेळो वेळी कल्पना, नवेदन दिलेले असून तरी ही यावर अद्याप कुठलीही निर्णय घेतला गेलेला नाही.याची दखल लवकर लवकर घेण्यात यावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू घुले व इतर कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा