गुरुवार, ९ एप्रिल, २०२०


     निवडणूक दरम्यान मतासाठी दारू.मटन खाऊ घालणार्यानो
                           आता दानत्व दाखवाल काय ?
                                        ✍️✍️✍️     
                               संपादक....हँलो रिपोर्टर.
भारतात कोरोना नवाची बीमारीने आपले वास्तव्य निर्माण केले .पाहाता पाहता हा रोग शहरा पासुन ग्रामीण 
भागात हि डोक वर काढु पाहातोय याला रोकण्यासाठि आपले सरकार .आणी सामाजिक संस्था हि कामाला लागल्या महत्वचा चे म्हणजे लाँकडाऊन हे ब्रम्हास्त्र जबरदस्त वापरल्याने कोरोना चा फैलाव बराच आटोक्यात आला आहे.एक बाब मात्र कोणाला समजेना निवडणूक काळात मतदार राजाला वेगवेगळ्या उपमा देणारे. मतासाठी विकास कमा बाबत निरनिराळे आश्वासन देनारे आणी शेवट शेवट निवडून येतच नाही हे लक्षात आल्यावर. मतदारसंघात मतदाराना दारु.मटन.खाऊ घालणारी पांढरी पिलावळ आता गेली तरी कुठे.आज सरकार मदतीला धावतय सामाजिक संस्था धरपड करतायत कि आज काही जरी झाले. तरी महाराष्ट्रत ऊधभवलेली महामारीतुन जनता वाचली पाहिजे म्हणून सर्वस्थरातुन सहकार्य होताना दिसत आहे.  परंतु आमचे नेते. दादा.नाना.काका.राजे.साहेब. आबा.बाबा. आन्ना .भैय्या .ऱ्यहदयस्थान.हे आता आशा वेळेस आपल्या बाले किल्यातल्या मावळ्यांना मदतीला का येईनात नेमक काय झालय या लोकांना आज पंधरा दिवस झालय लाँकडाऊन सुरु झलय.आहो ज्या मतदारसंघात संघात आपण लाखाच्या सभा लावल्या लोक बिचारी पडत्या पावसात आपले भंपक भाषणे ऐकुन तुमच्या सभेला हजर राहिले आज हिच भोळी भाबडी जनता व तुमचा कार्यकर्ता तुमच्या  एका फोनची आणी मदतीची वाट पाहातोय पण आद्याप एका हि पाढंरपेशा वर्गानी जनतेला मदत .धिर .किंवा घाबरू नका आम्ही आपल्या बरोबर आहोत आसा धिर दिला नाही. मान्य आहे. संचार बंदी आहे. लाँकडाऊन आहे.म्हणून भेटता येत नाही आस आपणास मनायचे का आपल्याला. मग आम्ही म्हणतो की.जसे आपण निवड नुकीत मतासाठी पैसा वाटण्यासाठी कींवा दारू .मटन .कसे पोचवता तशी आत्ता हि जनता वाचवण्यासाठी डोक लावा आणी आपल्या बालेकिल्ला वत्या ठिकाणी आसणार्या लोकाचा विचार करा नुसत्या निवडणूकी पुर्ता विचार करणे सोडा आज प्ब्लिक संकटात आहे.पुढार्यानो जरा मैदानात या आज खरच लोकांना हताला काम नाही. खिशात दाम नाही. किराणा दुकानात आव्वाच्या सव्वा किमतीत माल दिला जातोय. सर्वसामान्य ना पंपावर पेट्रोल डिझेल मिळेना .दवाखान्यात जातानाही पोलीस दांडे घालत आहे. एक लक्षात घ्या ज्या जनतेच्या मतावर सरकार स्थापन झाले. त्याच सरकार चे पोलीस आम्हाला नाहक बडवत आहेत. परंतु पुढार्यानो. पोलिसांनो लाँकडाऊन थोडे दिवस चालेल नंतर आम्ही नागरिक च आपल्याला कामी येणारे आहोत.म्हणून सर्वानी आपल्या आवकातीत राहावे. आणी आज आम्ही संकटात आहोत आपली जबाबदारी समजून आम्हाला सहकार्य करा आसा सुर सध्यातरी आम जनतेतुन निघत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...