शुक्रवार, ८ मे, २०२०

उद्धावसाहेबानी  बदामराव पंडित यांना विधान परिषदेवर घेवून जनतेसाठी काम करण्याची संधी द्यावी - समद शेख यांची  मागणी


गेवराई, प्रतिनिधी :- शिवसेना मजबूत करण्यासाठी बळ द्यावे अशी मागणी तमाम  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे भाजप युतीची जागा न मिळाल्याने बदामराव पंडीत हे अपक्ष यांच्याकडे केली आहे . म्हणून निवडणूक लढले .पक्षाची उमेदवारी नसतानाही आज ३ मे रोजी बदामराव पंडित यांचा तब्बल ५२ हजार मतदारांनी त्यांना मतदान रूपी आशिर्वाद वाढदिवस आहे . याच वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणुन दिले आजही बदामराव पंडीत हे ठामपणे पक्षाच्या शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे संयमी मुख्यमंत्री विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवुन बीड जिल्ह्यामध्ये ना.उध्दवजी ठाकरे यांनी बदामराव पंडीत यांना पक्षासाठी निष्ठेने काम करीत आहेत .गेल्या तीन वर्षांत विधानपरिषदेवर आमदार म्हणुन काम करण्याची संधी शिवसेना पक्षाला बदामराव पंडीत यांच्या रूपाने सामन्याला द्यावी , अशी मागणी पत्राद्वारे समद शेख यानी  केली आहे . आपलेसे वाटणारे नेत्रत्व मिळाले आहे . पुढील काळात बीड मागील २५ वर्ष बदामराव पंडित यांनी गेवराई मतदार जिल्हा हा शिवसेनेचा हक्काचा जिल्हा करण्यासाठी संघाचे प्रतिनिधी म्हणुन जनतेची सेवा केली आहे यामध्ये लोकनेते बदामराव पंडीत यांच्या रूपाने शिवसेनेचा दोन वेळा अपक्ष तर एक वेळ पक्षाचे आमदार म्हणून तर विधानपरिषद सदस्य म्हणून म्हणुन निवड करून , पुन्हा १९९४ साली युतीच्या सरकार मध्ये राज्यमंत्री म्हणुन जनतेसाठी काम करण्याची संधी त्यांना द्यावी , अशी मागणी बदामराव यांनी काम केलेले आहे . व विनंती गेवराई विधानसभा मतदार संघातील , संघटक गेल्या २ वर्षात बदामराव पंडित यांनी शिवसेना  तमाम शिवसैनिक अशोक मुंडे समद शेख  अशोक नाईकनवरे , नाविद शेख पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना, पक्षात प्रवेश करून , बीड जिल्ह्यात गेवराई मतदार संघात भार    शिवसेना पक्षवाढविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे   समद शेख यानी  केली आहे . गेवराई (वार्ताहर ) गेवराई मतदार संघासह व महाराष्ट्रातील जनतेसाठी आहोराञ २४ तास सर्पकात राहुन काम करणारे माजी मंत्री,शिवसेना नेते बदामराव पंडित यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावे अशी समद शेख यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...