शनिवार, १६ मे, २०२०

*जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी सैनिकावर उपासमारीची वेळ व त्यांच्यावर मानसिक छळ*


*अंबड़ /पतिनिधि* : covid-19 बंदोबस जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी करीत आहेत तर काहींना covid-19 बंदोबस्त होमगार्ड यांना मिळालेल्या नाही वेळोवेळी संगणक प्रणालीद्वारे यादीनुसार मुसाद मनोहर शहा व अधिकारी व कर्मचारी यांचे नावे जिल्हा कार्यालयात संपर्क करूनही त्यांचे योग्य समाधान केले नाही जी यादीत येत होती ति आता मिळत नाही मधील भेट योग्य समाधान केलेले नाही जी यादी राखण्यात येत आहे. त्यांचे नाव यादीत डबल येत नाही पो.स्टे. ड्युटी ऑफिस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होमगार्ड सैनिकाला बंदोबस्त करून दिलेला होता परंतु दोन महिन्याच्या कालावधीत त्यांचे नाव किंवा बंदोबस्त मिळालेला नाही पन्नास वर्षाच्या वरील कर्मचारी यांना बंदोबस्त मिळालेला आहे परंतु सध्या चालू बंदोबस्त मध्ये त्यांच यादीतील कर्मचारी यांचे नावे येत असून बाकी कर्मचारी हे वंचित आलेले आहे. तरी जिल्हासमादेशक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी योग्य दिशा घेऊन बंदोबस्त द्यावा जेणेकरून इतर कर्मचारी ची अवहेलना होणार नाही बंदोबस्त न मिळाल्याने होमगार्ड सैनिकाचा एक प्रकारचा मानसिक छळ केला जात आहे प्रत्येकाला समान बंदोबस मिळावा हे हेतूने आपण महासमादेशक साहेबांनी याचं परिपत्रक जाक्र/मस/कार्या 03/2017/544 दिनांक 18 फेब्रुवारी 2017 नुसार सर्वांना समान बंदोबस्त मेळावा परंतु तसे त्या आदेशाचे अनुपालन होत नाही करिता आमच्या अर्जाचा गंर्भियाने विचार करावा. जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी सैनिकाला सामान न्याय सामान बंदोबस्त देण्यात यावा कारण त्यांच्या मागे कुटुंबाचे उर्दनिर्वहा चे प्रश्न पडला आहे तसेच जालना जिल्ह्यात 786 होमगार्ड व महिला असून काहींना कुठेही कधीच बंदोबस्त मिळालेला नाही कारण काही निवृत्त/मयत झालेले व काहींना नोकरी लागल्या आहेत त्यांचे नाव कमी झालेले नाही त्यामुळे इतरांना कुठलाही बंदोबस्त मिळत नाही यांच्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे यांना मा.श्री. महासमादेशक साहेब, मा.जिल्हाधिकारी साहेब, मा.राज्यपाल. साहेब (मुंबई),  मा. मुख्यमंत्री साहेब (मुंबई), मा. पालक मंत्री साहेब  (जालाना), मा.गृहमंत्री राज्यमंत्री महाराष्ट्र (मुंबई), मा. विभागीय आयुक्त साहेब (जालना) यांनी रोजगार प्रदान करून न्याय देण्यात यावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...