सिरसदेवी/ शाम अडागळे :- कोरोनाचे संकट शेतकरी यांच्या पथ्यावर पडले असून सिरसदेवी परिसरातील चिंचेच्या झाडाकडे यंदा व्यपारांनी पाठ फिरवली आहे यंदा हंगामात चिंचेची झाडे फुलांनी बहरली असल्याने शेतकरी यांना आर्थिक आधार ठरणारी यंदा मृगजवळ ठरण्याची आहे. शेतकरी यांच्या शेतात बांधावरील चिंचेच्या झाडाला चिंचा खूप आहेत त्यांना मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे शेतकरी सलग पद्धतीने लागवड केली आहे. दुष्काळ असो अथवा अतिवृष्टी ही बांधावरील चिंचा व लागवड केलेल्या चिंचेच्या फळबागा शेतकऱ्यांना मोठा आधार असून यंदाच्या हंगामात मात्र चिंचेचे झाड फुलांनी भरून येऊन ही कोरोनाच्या संकटामुळे चिंचेच्या झाडाला चिंचा मोठया प्रमाणात आहेत दरवर्षी चिंचेच्या फळांच्या उत्पादनासाठी व्यापारी साधारनपणे वैशाखी अमावश्याला झाडांच्या फुलांच्या बहारातच व्यापारी सौदा करतात . बहरात चिंचेच झाड असताना व्यापरांना कमी पैसात मिळतात फळांच्या सात तेआठ महिनेपूर्वी शेतकरी यांना ऐन आखाडात पैसे मिळत असल्याने शेतकरी व व्यापारी दोघांचेही भागते शेतकरी यांना पेरणीच्या पूर्वतयारीसाठी आर्थिक मदत होते कोरोनामुळे यंदाच्या हंगामात मालही विक्री करता आला नाही व वाढलेल्या तापमानामुळे चिंचेची गुणवत्ता ढासळली आहे .यामुळे चिंचेची दर कमी होण्याची शक्यता आहे .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...
-
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न. मादळमोही | प्रतीनिधी . दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या...
-
जालना जिल्ह्यातील पाथरूड तांडा येथे संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी. सिंधी काळेगाव (प्रतिनिधी) :...
-
खासगी आस्थापनांनी कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन जालना,ब्युरोचीफ :- कोरोना प्रार्दुभावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा