शुक्रवार, ५ जून, २०२०

*                        अंबड शहर व परिसरातील बांधकाम कामगाराचा रोजगारांचा मोठा प्रश्न*
                                                        वाळूचा लिलाव करण्यात यावा





*अंबड/प्रतिनिधी* : अंबड तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे बांधकाम कामगाराचा रोजगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे व  कोरोनाच्या विषाणूमुळे तर जगभरात खळबळ उडाली आहे. जे संकट महाराष्ट्र व देशात आल्यामुळे मजूर मागील 3 महिन्यापासून घरीच भूक बळी पडत आहे. त्यामुळे बांधकाम कामगार च्या हातला काम नसल्यामुळे वाळुचा लिलाव करण्यात यावा. अशी मागणी  बांधकाम  कामगार अंबड शहर परिसरातील कामगार वासियांनी तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे केली बांधकाम कामगार निवेदन   देतानी.अर्जुन राऊत, ईश्वर पिराणे, विक्रम भागवत, नईम मिर्झा, पाराजी संसारे, दत्ता लांडे, विष्णू देवकर ,व काही कामगार तहसील कार्यालय अंबड येथे दिले तर कहिनी सोशल डिस्टन्स पालन करून घरी राहुन बांधकाम कामगारांनी पाठिंबा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...