मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक उपायोजना करण्याची गरज. 
केशव मुंडे | वाळूज महानगर: कोरोना ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे मृत्यूचा आकडा लाखाच्या घरात जाईल हे पाहून भारताने लॉक डाऊन संचारबंदी यासारखी कठोर पावले उचलली आहेत असे असताना कोरोना बाधितांचे आकडा पाच हजारापर्यंत पोहोचला
 असून धक्कादायक बाब म्हणजे यातील 40 टक्के लोक महाराष्ट्रातील आहेत आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे नागरिकांनी धोरणाशी लढा देण्यासाठी स्वतः घरातच राहून सरकारला सहकार्य करावे अनेक लोकांनी स्वतःला करनटाईम करून घेतला आहे तर अजूनही अनेक लोक कायदा तोडून बाहेर पडत आहेत याचा परिणाम कोरोना पाय पसरत आहे पोलीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी सरकारी कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नियंत्रण आणण्यासाठी कंबर कसली आहे जगाच्या मनाने भारतात स्थिती चांगली असताना महाराष्ट्रात किती वाईट होत चाललेली आहे मुंबई तिसऱ्या स्टेजला जाण्याची शक्यता आहे असे झाले तर महाराष्ट्रामध्ये आणखी लॉक डाऊन संचारबंदी वाढण्याची चिन्हे आहेत त्यामुळे सरकार पोलिसांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे अनेक ऊसतोड मजूर कामगार लोक अडकून पडलेले आहेत या लोकांचा संयम न तुटता आहे तिथे सुरक्षित राहिले पाहिजे परंतु वाढलेला आकडा महाराष्ट्रासाठी अतिशय चिंताजनक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...