बाजार गेवराई येथील नवतरूण शेतकऱ्यांची आत्महात्या..!
बदनापूर,ब्युरोचीफ :- बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई येथे दिनांक 28 सकाळी 03:00 दरम्यान जोरदार पावसामुळे सदर शेतकऱ्याच्या कापुस बाजरी आदी पिके वाहुन गेल्यामुळे दुबार पेरणीच्या संकटामुळे निराश होऊन सदर शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले व आपल्या राहात्या घरी विषारी औषध प्राशन केले नातेवाईकांनी उपचारासाठी औरंगाबाद रूग्णालयात नेत असताना रस्त्याच प्राणज्योत मावळली सदर शेतकऱ्यांच्या नवतरूण शेतकरी बळीराम ज्ञानेश्वर कान्हेरे वय 24 राहात्या दिनांक 28 संकाळी: 11:00 वाजेदरम्याण घरी असलेल्या मोनोसिल नावचे मागिल वर्षीची आणलेल्या औषध प्राशन केले सदर शेतकऱ्यांचे वडील अशिक्षित असल्याने सदर बळीराम हा शेती व अथिंक व्यवहारात हा नवतरूण शेतकरी करत होता सदर त्याच्या पश्चात आई वडील भाऊ आजी असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा