रविवार, २८ जून, २०२०

अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष गजानन गीते यांनी दिले रोहयो मंत्र्यांना निवेदन.


बदनापूर,ब्युरोचीफ:- तालुक्यातिल अतिवृषटी झालेल्या गावाना रो.ह.यो.मंत्री मा.संदीपानजी भुमरे साहेब भेट दिली अस्ता मनसे जालना जिल्हया च्या वतिने निवेदन दिले व तालुक्यातिल सर्व शेतकरया चे नुक़सान झालेली माहीती सांगीतली व मंत्री महोदयानी पूर्ण निवेदन वाचले व उद्याच्या क़ॅबीनेट मधे ही सर्व माहीती देउन तत्क़ाळ मदत जाहीर करतो या  दौरया वेळी सोबत मा. माज़ी मंत्री सन्नमांनिय अर्जुनरावजी भाऊ खोतकर ,आमदार नारायणरावजी कुचे साहेब,मा.आमदार संतोष जी सांबरे साहेब ,शिवसेना जिल्हा प्रमुख मा.भास्कररावजी अंबेकर साहेब,जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे साहेब,मनसे चे ज़िल्हाध्यक्ष गजानन गिते ,कॅाग्रेंस चे जेष्ट नेते भिमराव जी आबा डोंगरे साहेब , भानुदासरावजी घुगे नाना,सभापती जयप्रकाश दादा चव्हान ,भाऊसाहेबजी पाऊलबुधे ,सरपंच राजुबापू जर्हाड,शिवसेना तालुका संघटक नंदुभाउ दाभाडे,बालाभाऊ परदेशी,निव्रती महाराज डाके,शेतकरी संघटनेचे संतोष आबा चव्हान,राष्ट्रवादी चे नारायण राव अवघड़,शिवाजीराव कराड़ ,मनसे चे गोविंद काळे,तहसीलदार छ्याया ताई पवार ,व शासन प्रशासनातील सर्व अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते व पत्रकार बांधव उपस्थित होते..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...