शेतकर्यांचा उन्हाळी पिकांवर जोर
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) श्याम गिराम :-जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव परिसरात उन्हाळी बाजरी बहरली. पाण्याअभावी शेतकर्यांना रब्बीसह उन्हाळी पिके घेणे शक्य नव्हते. परंतु परतीच्या पावसाने जलसाठे तुडुंब भरले असुन विहीरींना मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी उन्हाळी पिकांवर जोर दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा